शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

औरंगाबादचे पासपोर्ट कार्यालय देशामध्ये ठरले पाचवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:13 IST

पाडव्याला औरंगाबाद शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाली अन् अवघ्या दहा महिन्यांतच येथील केंद्र देशात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे.

साहेबराव हिवराळे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाडव्याला औरंगाबाद शहरात पासपोर्ट सेवा सुरू झाली अन् अवघ्या दहा महिन्यांतच येथील केंद्र देशात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे.नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील काही ठिकाणे जलदगतीने सेवा देत आहेत. यात औरंगाबादचाही समावेश आहे.विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील राज्यातील तीन शहरे पोहोचली आहेत. कोल्हापूर, पिंप्री चिंचवड, औरंगाबाद ही शहरे देशातील सेंटरच्या तुलनेत पाचव्या स्थानावर आली आहेत, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.देशात २५१ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, यातील पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या देशातील ५९ केंद्रांपैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत.कोल्हापुरातून २१ हजार ९५पासपोर्टचे वितरणकोल्हापूर पासपोर्ट सेवाकेंद्रातून २१ हजार ९५ पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड पासपोर्ट वितरण केंद्रातून २० हजार ८३, तर औरंगाबाद केंद्रातून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूर तिसºया क्रमांकावर असून, या केंद्रातून १६ हजार ४४६ आणि चौथ्या क्रमांकावर असणाºया भुज (गुजरात) केंद्रातून १५ हजार २८१ पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती मुळे यांनी परिचय केंद्रास दिली.कामे पेंडिंग ठेवली जात नसल्यानेच अग्रक्रमपासपोर्ट तयार करण्याची तसेच वितरणाअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मुंबईत व्हेरिफिकेशनसाठी टॅब्लेट देण्यात आले आहेत. लाभधारकांचे त्वरित व्हेरिफिकेशन होऊन ओळखीच्या व्यक्तीच्या माहितीवरून एका क्लिकवर माहिती कार्यालयात येते. त्यानुसार पासपोर्टची छपाई व इतर सोपस्कार त्वरित होतात. पेंडिंग ठेवले जात नसल्यानेच औरंगाबाद शहर पासपोर्ट वितरणमध्ये देशात पाचव्या क्रमांकावर आले आहे.४इलाही तांबोळी, सावंत इत्यादी अधिकाºयांंनी स्थानिकला जलदकाम केले असून, हायटेक यंत्रणा औरंगाबादेतही राबविणार आहोत, असे पासपोर्ट कार्यालयाचे अधीक्षक उमेश देवारिया यांनी सांगितले.