शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

बांधकाम विभागाचे आॅडिट अर्धवट

By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ४ ब्रिटिशकालीन पुलांपैकी २ पूल धोकादायक असल्याचा थातुरमातुर अहवाल बांधकाम विभागाने तयार केला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ४ ब्रिटिशकालीन पुलांपैकी २ पूल धोकादायक असल्याचा थातुरमातुर अहवाल बांधकाम विभागाने तयार केला. ते पूल पाडून नवीन पूल बांधावे लागतील, असा शेरा अहवालात मारून तो मुख्यालयाकडे पाठविण्यात आला असला तरी जिल्ह्यातील अंतर्गत लहान, जुन्या पुलांकडे विभागाने दुर्लक्ष केल्याने सिल्लोड येथील पूल कोसळल्यामुळे स्पष्ट झाले आहे. 

जुन्या पुलांसंदर्भात जनहित याचिका; २२ ला सुनावणी सिल्लोड-कन्नड राज्य महामार्ग क्रमांक ५१ वरील मोढावाडीजवळील ४० वर्षे जुना पूल सोमवारी दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेच्या वेळी पुलावरून जात असलेले चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेपूर्वी मे. तळेकर अ‍ॅन्ड असोसिएटस् लिटिगेशन लॉ फर्मचे व्यवस्थापकीय भागीदार एस.बी. तळेकर यांनी जुन्या पुलांसंदर्भात औरंगाबाद खंडपीठात ‘जनहित याचिका’ दाखल केली आहे. त्यावर २२ सप्टेंबर २०१६ रोजी सुनावणी होणार आहे. ४न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीत सरकारी वकिलांनी शासनाच्या वतीने नोटिसा स्वीकारल्या.