शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

बंदीवानांचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: March 23, 2016 01:07 IST

राजकुमार जोंधळे , लातूर गरिबीचे भांडवल न करता आयुष्यात आलेल्या संकटांवर ज्ञानाच्या बळावर मात करुन संधीचे सोने केले. ज्ञानाशिवाय अज्ञान दारिद्र्य आणि गरिबीही घालविता येत नाही,

राजकुमार जोंधळे , लातूरगरिबीचे भांडवल न करता आयुष्यात आलेल्या संकटांवर ज्ञानाच्या बळावर मात करुन संधीचे सोने केले. ज्ञानाशिवाय अज्ञान दारिद्र्य आणि गरिबीही घालविता येत नाही, हा बाबासाहेबांचा संदेश प्रमाण माणून आयुष्यातील वाटचाल केली तर संकटांना पळवून लावता येईल. यावर माझा विश्वास आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच माझे जीवन घडले आहे. आता बंदिवानांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करीत आहोत. तुरुंगात येणारा प्रत्येक कैदी परिस्थितीनुसार गुन्हेगार ठरतो. तो कारागृहातून बाहेर पडताना माणूस म्हणून जगला पाहिजे, असे संस्कार कारागृहात करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सातत्याने समुपदेशन करून बंदिवान माणूस म्हणून जगावा, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे लातूर जिल्हा कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा कारगृह अधीक्षक राजेंद्र मरळे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील फाळेगाव या छोट्याच्या खेड्यात झाला. वडील हिंगोलीतील एका आडतीवर मुनीम म्हणून आजही काम करतात. घरात आई अशिक्षित असूनही, मुलांवर आईने केलेले संस्कार आज आयुष्यभराची शिदोरी ठरली आहे. वडिलांनी अपार कष्ट करुन आपल्या तीनही मुलांना शिक्षण दिले. याच शिक्षणाच्या बळावर आज या घरातील अज्ञान, दारिद्र्य आणि गरिबी दूर झाली आहे. बाबासाहेबांच्या विचारातूनच आजपर्यंत मला प्रेरणा मिळाली आहे. विशेष म्हणजे माझा जन्मच १४ एप्रिल रोजी झाला आहे. केवळ शिक्षणासाठी वडिलांनी हिंगोली येथे घर केले. काबाड-कष्ट करुन त्यांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी साधने पुरविली. अभ्यासात असलेले सातत्य यामुळेच हे यश काबीज करता आले. वडिलांनी शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन हेच आमच्या यशस्वी जिवनाचे गमक आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचे पारायण आयुष्यभर करीत आलो आहे. यातून माझ्या जीवनात अमूलाग्र बदल घडत गेला. घरातील परिस्थिती हलाखीची असतानाही, वडिलांनी मात्र आमच्यासाठी प्रचंड कष्ट उपसले. हे श्रमानेच आमच्यामध्ये शिक्षणाची जिद्द पेरण्याचे काम केले. जालना जिल्ह्यात बहीण ग्रामसेवक म्हणून तर हिंगोली जिल्ह्यात भाऊ जि.प.त कर्मचारी आहे़