शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

केंद्रात मंत्री होण्याची आठवले यांची मनीषा

By admin | Updated: May 14, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. सवर्णांच्या हल्ल्यात बळी पडलेले दादेगाव (ता. आष्टी) येथील गायकवाड व नानेगाव येथील कसाब कुटुंबियांचे सांत्वन करून मुंबईला परतताना औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, एक्झिट पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरणार आहेत. मोदीच्या झंझावाती प्रचाराने संपूर्ण देश ढवळून निघाला. महागाई, भ्रष्टाचार, दलित, महिलांवरील अत्याचार थांबविण्यात काँग्रेस आघाडी सरकारला अपयश आल्याने देशातील जनता संतप्त होती. या सरकारकडून न्याय मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळेच मतदानातून त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त झाला. १९७७ नंतर काँग्रेसविरोधी मोठी लाट देशात आली असून, या लाटेत काँग्रेस भुईसपाट होईल, असा दावाही त्यांनी केला. आगामी मोदी सरकारात आपणास चांगले कॅबिनेट खाते मिळावे, अशी महाराष्ट्रातील दलित समाजाची मागणी असल्याचे सांगून खा. आठवले म्हणाले, त्यामुळेच दलित समाजाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळू शकेल.