शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात मंत्री होण्याची आठवले यांची मनीषा

By admin | Updated: May 14, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. सवर्णांच्या हल्ल्यात बळी पडलेले दादेगाव (ता. आष्टी) येथील गायकवाड व नानेगाव येथील कसाब कुटुंबियांचे सांत्वन करून मुंबईला परतताना औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, एक्झिट पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरणार आहेत. मोदीच्या झंझावाती प्रचाराने संपूर्ण देश ढवळून निघाला. महागाई, भ्रष्टाचार, दलित, महिलांवरील अत्याचार थांबविण्यात काँग्रेस आघाडी सरकारला अपयश आल्याने देशातील जनता संतप्त होती. या सरकारकडून न्याय मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळेच मतदानातून त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त झाला. १९७७ नंतर काँग्रेसविरोधी मोठी लाट देशात आली असून, या लाटेत काँग्रेस भुईसपाट होईल, असा दावाही त्यांनी केला. आगामी मोदी सरकारात आपणास चांगले कॅबिनेट खाते मिळावे, अशी महाराष्ट्रातील दलित समाजाची मागणी असल्याचे सांगून खा. आठवले म्हणाले, त्यामुळेच दलित समाजाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळू शकेल.