शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात मंत्री होण्याची आठवले यांची मनीषा

By admin | Updated: May 14, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून आपली वर्णी लागेल, अशी मनीषा खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. सवर्णांच्या हल्ल्यात बळी पडलेले दादेगाव (ता. आष्टी) येथील गायकवाड व नानेगाव येथील कसाब कुटुंबियांचे सांत्वन करून मुंबईला परतताना औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, एक्झिट पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरणार आहेत. मोदीच्या झंझावाती प्रचाराने संपूर्ण देश ढवळून निघाला. महागाई, भ्रष्टाचार, दलित, महिलांवरील अत्याचार थांबविण्यात काँग्रेस आघाडी सरकारला अपयश आल्याने देशातील जनता संतप्त होती. या सरकारकडून न्याय मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळेच मतदानातून त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त झाला. १९७७ नंतर काँग्रेसविरोधी मोठी लाट देशात आली असून, या लाटेत काँग्रेस भुईसपाट होईल, असा दावाही त्यांनी केला. आगामी मोदी सरकारात आपणास चांगले कॅबिनेट खाते मिळावे, अशी महाराष्ट्रातील दलित समाजाची मागणी असल्याचे सांगून खा. आठवले म्हणाले, त्यामुळेच दलित समाजाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळू शकेल.