शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

ज्योतिषी अजूनही मंगळाच्या फेऱ्यात

By admin | Updated: December 29, 2014 01:08 IST

औरंगाबाद : विज्ञानाने मंगळ यान गाठून झेंडा रोवला. ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत.

औरंगाबाद : विज्ञानाने मंगळ यान गाठून झेंडा रोवला. ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत. ही परीक्षा घेण्याऐवजी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मार्गदर्शन २१ व्या शतकामध्ये ज्योतिषी व शास्त्राकडून झाले पाहिजे, असे मत बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.१० लेखकांच्या पुस्तकांमधील १० प्रकरणे चोरून लिहून पुस्तके लिहिणारे दुसऱ्यांचे भविष्य काय सांगणार. कालसर्प, षडाष्टक योगाची भीती घालण्यापेक्षा सकारात्मक मार्गदर्शक करणे महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांची नावेदेखील ज्योतिषांना माहिती नसतात. अशा मंडळींच्या हाती लोकांचे भविष्य कसे असू शकेल, असा सवालही त्यांनी केला. ज्योतिषशास्त्र ७० टक्के विवाह जुळविण्यासाठीच वापरले जात आहे. या पलीकडेही अभ्यासाच्या मर्यादा वाढविल्या पाहिजेत. २१ व्या शतकात हे शास्त्र म्हणून पुढे येण्यासाठी उपासना करावी लागेल. ज्योतिषांना रंजकतेने भविष्य सांगता आले पाहिजे, तरच शास्त्राचा सकारात्मक प्रचार होईल. या शास्त्राचे मूळ कायम ठेवून रचना बदलावी लागेल. किती दिवस जुन्या कल्पनेत अडकणार, शास्त्राच्या नियमांत बदल करणे गरजेचे आहे. २०० हून अधिक शिक्षणाची दालने, १०७ नोकरी व्यवसायांचे मार्ग आहेत. तरीही भविष्य सांगणारे, पाहणारे इंजिनिअर, डॉक्टर या शिक्षणयोगावरच भर देतात. नवग्रह, देवदैवतांची पूजा करायची की शांती करायची हा स्वत:ला प्रश्न पडला पाहिजे. बहुजन समाज आजही पत्रिका दाखविण्यासाठी ब्राह्मणाकडे गेल्याचे सांगतो, ज्योतिषाकडे गेल्याचे सांगत नाही. हे शास्त्र सर्वव्यापी झाले पाहिजे, विद्यापीठात हे शास्त्र जोवर जात नाही, तोवर विकास होणार नाही.