शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषी अजूनही मंगळाच्या फेऱ्यात

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत.

औरंगाबाद : विज्ञानाने मंगळ यान गाठून झेंडा रोवला. ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत. ही परीक्षा घेण्याऐवजी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मार्गदर्शन २१ व्या शतकामध्ये ज्योतिषी व शास्त्राकडून झाले पाहिजे, असे मत बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.१० लेखकांच्या पुस्तकांमधील १० प्रकरणे चोरून लिहून पुस्तके लिहिणारे दुसऱ्यांचे भविष्य काय सांगणार. कालसर्प, षडाष्टक योगाची भीती घालण्यापेक्षा सकारात्मक मार्गदर्शक करणे महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांची नावेदेखील ज्योतिषांना माहिती नसतात. अशा मंडळींच्या हाती लोकांचे भविष्य कसे असू शकेल, असा सवालही त्यांनी केला. ज्योतिषशास्त्र ७० टक्के विवाह जुळविण्यासाठीच वापरले जात आहे. या पलीकडेही अभ्यासाच्या मर्यादा वाढविल्या पाहिजेत. २१ व्या शतकात हे शास्त्र म्हणून पुढे येण्यासाठी उपासना करावी लागेल. ज्योतिषांना रंजकतेने भविष्य सांगता आले पाहिजे, तरच शास्त्राचा सकारात्मक प्रचार होईल. या शास्त्राचे मूळ कायम ठेवून रचना बदलावी लागेल. किती दिवस जुन्या कल्पनेत अडकणार, शास्त्राच्या नियमांत बदल करणे गरजेचे आहे. २०० हून अधिक शिक्षणाची दालने, १०७ नोकरी व्यवसायांचे मार्ग आहेत. तरीही भविष्य सांगणारे, पाहणारे इंजिनिअर, डॉक्टर या शिक्षणयोगावरच भर देतात. नवग्रह, देवदैवतांची पूजा करायची की शांती करायची हा स्वत:ला प्रश्न पडला पाहिजे. बहुजन समाज आजही पत्रिका दाखविण्यासाठी ब्राह्मणाकडे गेल्याचे सांगतो, ज्योतिषाकडे गेल्याचे सांगत नाही. हे शास्त्र सर्वव्यापी झाले पाहिजे, विद्यापीठात हे शास्त्र जोवर जात नाही, तोवर विकास होणार नाही.