शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मंजूर पदे २५; पंधरा कार्यरत

By admin | Updated: May 21, 2014 00:17 IST

कळंब : येथील उपाधीक्षक कार्यालयात सध्या कर्मचार्‍यांची चणचण जाणवत आहे

 कळंब : येथील उपाधीक्षक कार्यालयात सध्या कर्मचार्‍यांची चणचण जाणवत आहे. या कार्यालयाकरिता २५ अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे मंजूर असताना आजघडीला केवळ १५ कर्मचार्‍यांवर कारभार सुरु आहे. त्यामुळे जमीन मोजणीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे पहावयास मिळत आहे. जमीन मोजणी संदर्भात शेतकर्‍यांकडून येणार्‍या तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात या उद्देशाने तालुकास्तरावरही भूमी अभिलेख कार्यालय सुरु करण्यात आले. जमीन मोजणी, तातडीची मोजणी, अतितातडीची मोजणी असे तीन प्रकार पाडून त्यानुसार फीस आकारली जाते. जमीन मोजणी झाल्यानंतर खरे चित्र समोर येते. परिणामी भांडण-तंटेही तेथेच मिटतात. या कार्र्यालयाकडे एवढी मोठी जबाबदारी असतानाही याठिकाणी मात्र कर्मचार्‍यांची वानवा आहे. कार्यालयासाठी अधिकारी, कर्मचारी व शिपायांची मिळून २५ पदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीला कार्यालयात १५ च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचार्‍यांची वानवा असल्याने जमीन मोजणीसंदर्भातील शेकडो प्रकरणे आज निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. जमिनीची मोजणी होऊन ८ ते ९ महिन्याचा कालावधी लोटला असतानाही संबंधित शेतकर्‍यांना निर्र्णय मिळू शकलेला नाही. जमीन मोजणीसाठी अर्ज केलेले शेतकरी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. तातडीने जमिनीची मोजणी करुन द्या, अशा स्वरुपाची विनवणी करीत आहेत. मात्र उपस्थित अधिकारी कर्मचार्‍यांची वानवा असल्याचे सांगत आहेत. हे उत्तर मागील अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांना ऐकावे लागत आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांना आर्थिक व मानसिक त्रासाला शेतकर्‍यांना सामोरे जो लागत आहे. त्यामुळे सदरील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)