शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

खेळणा प्रकल्पाची उंची वाढविण्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST

भराडी प्रकल्पात उपलब्ध असणारे ६.७९५ दलघमी पाणी पूर्णा नदीत वळवून, त्यात ठरावीक अंतरावर पाच ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ...

भराडी प्रकल्पात उपलब्ध असणारे ६.७९५ दलघमी पाणी पूर्णा नदीत वळवून, त्यात ठरावीक अंतरावर पाच ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, तर सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असून, सिंचन क्षेत्रातही मोठी वाढ होणार आहे. नाणेगाव, जंजाळा आणि अंभई या ठिकाणी बंधारे बांधण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. तसेच अजिंठाजवळ निजामकालीन बंधारा आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली तर, त्या भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे म्हणणे राज्यमंत्री सत्तार यांनी मांडल्यानंतर पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन काम मार्गी लावण्याचे आदेश जलसंपदामंत्री पाटील यांनी दिले.

चौकट...

जलसंपदा विभागाची जागा न. पा.ला हस्तांतरित करा

सिल्लोड येथे जलसंपदा विभागाचे विश्रामगृह आहे. मात्र सध्या त्याची अवस्था दयनीय झाली आहे. जलसंपदा विभागाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी केली. त्या जीर्ण विश्रामगृहाच्या इमारतीच्या जागेवर नवीन प्रशस्त व सुसज्ज विश्रामगृह आणि जलसंपदा विभागाचे कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी दिले. त्यावर तपासून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.

फोटो :

210721\img-20210720-wa0440.jpg

क्याप्शन

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिसत आहे.