शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अपघात विम्याच्या ५६ प्रस्तावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:37 IST

शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतक-यांच्या मदतीसाठी गतवर्षीपासून जिल्ह्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ५४ प्रस्ताव आले होते, त्यापैकी ४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली होती, तर ११ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. २०१६-१७ मध्ये ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले, असून त्यापैकी १३ प्रस्ताव मान्य करण्यात आले.शेती व्यवसाय करताना शेतकºयांना अनेक अडचणींना तसेच घटनांना सामोरे जावे लागते. अंगावर वीज पडणे, सर्प-विंचू दंश, वीजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे, रस्त्यावरील अपघातामुळे अनेक शेतकºयांचा मृत्यू होतो. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्यावर कुटुंबाच्या उदनिर्वाह तसेच आर्थिक परिस्थिीती कमकुवत होते. त्यामुळे शासनाने अपघातग्रस्त शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्यासाठी २०१५-१६ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना नॅशनल इंन्सुरन्स कंपनी लि. पुणे या विमा कंपनीमार्फत राबविली जात आहे. शेतकºयांनी स्वत: किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नसते. शासनाकडूनच सर्व खातेदार शेतकºयांचा विमा हप्ता भरण्यात येतो. या विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतात.पात्रता व अटी - राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी, तसेच शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला सातबारा, किंवा नमुना ८-अ उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकºयाचे नाव सातबारावर आले असेल, असा संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड) शेतकºयांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, तर अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे आदींचा समावेश आहे. तालुका स्तरावर परिपूर्ण प्रस्ताव घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कार्यालयाकडे माहिती सादर करतात, अशी माहिती कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.