शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

पीकपालट करण्याचे कृषीचे आवाहन

By admin | Updated: May 24, 2016 01:04 IST

हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत

हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत अन्य पिके घेण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनात दिला आहे.हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद तर सोयाबीन पिकावर मोझॅक तर खोडमाशीची आळी, चक्रभुंगा आदी रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसत आहे. त्यामुळे या पिकापासून कमी उत्पन्न मिळत आहे. त्यातच अत्यल्प पर्जन्यमानामुळेही पिकांची वाढ खुंटत असून, उत्पादनात कमालीची घट होत आहे. नेहमीच पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे जमिनीचाही पोत बिघडून जातो. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी येत्या खरीप हंगामात पिकात बदल करणे गरजेचे आहे. विशेष करुन सोयाबीन व कापूस हे पीक वगळून इतर ज्वारी, बाजारी, तूर, तीळ आदी पिकांची पेरणी करावी. यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यासाठी १० लाख ४७ हजार ९१ मेट्रिक टन गरज असून, महाबीजमार्फत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत ज्वारीसाठी १ हजार १५४ तर बाजरीसाठी ८.८५, मूग १ हजार २२, उडीद ७८२, तूर ४ हजार ५८, तीळ ९९ क्विंटल, सोयाबीन ९६ हजार १४७, इतर पिके ४८ क्विंटल लागणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आराखडा तयार केला असून, एवढ्या बियाणांची मागणीही केली आहे. सन २०१३- १४- १५ या वर्षाच्या तुलनेत सन २०१६- १७ मध्ये जास्त प्रमाणात बियाणे लागणार आहे. (प्रतिनिधी)