शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पीकपालट करण्याचे कृषीचे आवाहन

By admin | Updated: May 24, 2016 01:04 IST

हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत

हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत अन्य पिके घेण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनात दिला आहे.हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद तर सोयाबीन पिकावर मोझॅक तर खोडमाशीची आळी, चक्रभुंगा आदी रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसत आहे. त्यामुळे या पिकापासून कमी उत्पन्न मिळत आहे. त्यातच अत्यल्प पर्जन्यमानामुळेही पिकांची वाढ खुंटत असून, उत्पादनात कमालीची घट होत आहे. नेहमीच पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे जमिनीचाही पोत बिघडून जातो. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी येत्या खरीप हंगामात पिकात बदल करणे गरजेचे आहे. विशेष करुन सोयाबीन व कापूस हे पीक वगळून इतर ज्वारी, बाजारी, तूर, तीळ आदी पिकांची पेरणी करावी. यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यासाठी १० लाख ४७ हजार ९१ मेट्रिक टन गरज असून, महाबीजमार्फत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत ज्वारीसाठी १ हजार १५४ तर बाजरीसाठी ८.८५, मूग १ हजार २२, उडीद ७८२, तूर ४ हजार ५८, तीळ ९९ क्विंटल, सोयाबीन ९६ हजार १४७, इतर पिके ४८ क्विंटल लागणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आराखडा तयार केला असून, एवढ्या बियाणांची मागणीही केली आहे. सन २०१३- १४- १५ या वर्षाच्या तुलनेत सन २०१६- १७ मध्ये जास्त प्रमाणात बियाणे लागणार आहे. (प्रतिनिधी)