शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

घाटनांद्र्यात कृषी सेवा केंद्र चालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST

घाटनांद्रा येथील चार व आमठाण्यातील एक या प्रमाणे पाच कृषी सेवा केंद्रात चोरट्यांनी धुमाकूळ‌ घालून लाखोचा ऐवज लंपास केला. ...

घाटनांद्रा येथील चार व आमठाण्यातील एक या प्रमाणे पाच कृषी सेवा केंद्रात चोरट्यांनी धुमाकूळ‌ घालून लाखोचा ऐवज लंपास केला. त्यातच काही दिवसांपूर्वी आणखी एक चोरीचा घटना घडली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. चोरट्यांचा शोध सुरू असून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता विविध उपाययोजना कराव्या, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी केले. घाटनांद्रा येथील कृषी सेवा केंद्रचालकांची बैठक घेऊन त्यांनी उपाययोजनाबाबत माहिती दिली. तर परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक आप्पा गुळवे, प्रवीण पाटणी, सचिन पाटणी, रामचंद्र मोरे, रघुनाथ मोरे, राहुल पाटणी, गणेश मनगटे, राजू पालोदकर, वामन मोरे, मोहम्मद पठाण, मुजीब मुल्ला, जमादार आकाश सोनवणे यांची उपस्थिती होती.

---

फोटो : घाटनांद्रा येथील कृषी सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन करताना नागरिक.

190621\datta revnnath joshi_img-20210618-wa0062_1.jpg

कृषी केंद्र चालकांना मार्गदर्शन करताना नागरिक,