शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

नोटीसला दोघांचेच उत्तर

By admin | Updated: March 26, 2016 00:56 IST

औरंगाबाद : शासनाने शहरातील रस्त्यांसाठी मागीलवर्षी २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे.

औरंगाबाद : शासनाने शहरातील रस्त्यांसाठी मागीलवर्षी २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. मनपा अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मर्जीतील ठेकेदारालाच हे काम दिल्याचे उघड झाले. या प्रकरणात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यातील त्यातील दोन जणांनी खुलासा दिला.शासनाने २४ कोटी रुपयांचा निधी देताना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या एका समितीचे गठण केले होते. मनपातील अधिकाऱ्यांनी शहरातील खराब रस्ते सोडून चांगले गुळगुळीत असलेल्या रस्त्यांवर पुन्हा सिमेंटचे काम करण्याचा निर्णय घेतला. एवढ्या मोठ्या निधीत फक्त सहाच रस्ते निवडण्यात आले. अंदाजपत्रक तयार करताना दुसऱ्या कंत्राटदाराला काम मिळू नये म्हणून अटी जटिल टाकण्यात आल्या. मनपाला ३ निविदा प्राप्त झालेल्या असतानाही दोन निविदा तांत्रिक कारणे दाखवून रद्द करण्यात आल्या. एकाच निविदाधारकाला काम देण्यात आले. शासनाने ठरवून दिलेले निकष पायदळी तुडवून हे काम करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होऊ लागल्या.