शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:57 IST

हिंगोली : पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संघटनेच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. शासनाने विनाअट राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्ष बंडू कदम, जिल्हा सचिव गजानन बासटवार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संघटनेच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. शासनाने विनाअट राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे, उपाध्यक्ष बंडू कदम, जिल्हा सचिव गजानन बासटवार यांनी केली.प्रलंबित मागण्या शासन मान्य करेल?शिंदे - संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने केली जात आहेत. शिवाय पाठपुरावा सुरू असून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.राज्यातील किती कर्मचाºयांचा प्रश्न आहे?कदम - राज्यात जवळपास १५ हजार पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत. त्यांना विनाअट शासनाने शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी. अशी राज्य स्तरावर मागणी आहे. येत्या १ आॅगस्ट रोजी शासनाच्या विरोधात मुंबई येथील विधानभवनावर महाक्रांती विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे.संघटनेची ध्येय-धोरण काय आहेत?बासटवार - राज्य स्तरावर संघटनेच्या स्थापनेपासून हिंगोली जिल्ह्यात पदाधिकारी कार्यरत आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचाºयांच्या न्याय हक्कासाठी संघटना झगडते. सदर कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच यापुढेही संघटनेतर्फे लढा देतच राहिल.सेवेत समावून घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे का?कदम - कर्मचाºयांना विनाअट थेट शासकीय सेवेत सामावून घेऊ असे २०१६ मध्ये शासनातर्फे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नाही. परंतु या प्रश्नाबाबत शासनाला सकारात्मक भूमिका घेण्यास भाग पाडू, शिवाय वेळोवेळी आंदोलने संघटनेमार्फत केली जातील. १ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणारे आंदोलन लक्षवेधी ठरणार आहे.