शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

समृद्धीनंतर आणखी एक राष्टÑीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:40 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जालना जिल्ह्यातून मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जालना जिल्ह्यातून मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यामुळे एकीकडे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना फायदा होणार असून, रोजगाराच्या संधीबरोबरच दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. तर दुसरीकडे रस्त्यासाठी जमीन संपादन कळीचा मुद्दा ठरणार आहे.भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात उभारण्यात येणा-या ४४ पैकी बारा आर्थिक कॉरिडॉरमधील महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील मुंबई ते कलकत्ता हा एक हजार ८५४ हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून जाणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गही जालना जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणार आहे. समृद्धीसाठी जिल्ह्यातील ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.सध्या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना राज्य शासनाला अनेक अडचणी येत आहेत. जमिनीसाठी देण्यात आलेल्या मोबदल्यामध्ये जिल्हानिहाय मोठी तफावत असल्याने जालना जिल्ह्यातील शेतक-यांमधून समृद्धीस जमीन देण्यास विरोध होत आहे. असे असतानाही आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जाणार असल्याने यासाठी किती जमीन संपादित होणार, मोबदला किती मिळेल, हे मुद्दे शेतक-यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्ग सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरूनच बनविण्यात येणार आहे. त्यामुळे यासाठी अधिकची जमीन न घेता केवळ रस्ता रुंदीकरणासाठी सध्याच्या रस्त्यालगतची जमीन संपादित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग होत असताना आणखी एक महामार्ग कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी हक्क बचाव व कृती समितीच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला आहे.प्रस्तावित मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्गाचे अंतर एक हजार ८५४ किलोमीटर राहणार आहे. सध्या मुंबई ते कोलकता हे अंतर सुमारे एक हजार ९७३ किलोमीटर इतके आहे. नव्या महामार्गात हे अंतर १२० किमीने कमी होणार आहे.हा महामार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा, अमरावती, नागपूर, रायपूर, संभळपूर, देवगड, खरगपूरमार्गे कोलकता असा असेल. यास राष्ट्रीय महामार्ग ‘एनएच सहा’असे नाव देण्यात आले आहे.