शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका, मदतनिसांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:46 IST

येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा परिषदेवर विविध मागण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी महाराष्टÑ राज्य अंगणवाडीसेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविका व मदतनिसांचा मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नाहीत. अनेकदा मोर्चे काढूनही काहीच उपयोग झालेला नसल्याचा रोष या कर्मचाºयांमध्ये दिसून येत आहे. शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अंगणवाडीसेविका व मदतनिसांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी पुन्हा जि.प.वर विविध मागण्यासाठी मोर्चा काढला.मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने अंगणवाडीसेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसेविकांचे मानधन पाच तारखेपर्यंत द्यावे, प्रकल्पनिहाय प्रलंबित मानधनाचा आढावा घेऊन थकित मानधन तत्काळ अदा करावे, अंगणवाडीसेविकांचे मानधन वाढविण्यात यावे, तसेच ‘पीएफएमएस’द्वारे होत असलेले मानधन, बºयाच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मिळत नाही. त्यामुळे मानधन मिळण्यातील त्रुटी दूर करुन मानधन मिळवून द्यावे, अंगणवाडीसेविका व मदतनिस दोघींनाही एकदाच एक महिना उन्हाळी सुट्या द्याव्यात, एक महिन्यांची आजारी रजा द्यावी अशा १३ मागण्यांसाठी जि. प.वर मोर्चा काढला. यामध्ये पाचही तालुक्यातील अंगणवाडीसेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा गांधी चौक येथून जि. प. कार्यालयापर्यंत काढला होता.