शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

... तर ६९ आकडेबहाद्दरांवर फौजदारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:37 IST

: विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास थेट फौजदारी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास थेट फौजदारी होणार आहे.जिल्ह्यात वीजचोरीचे वाढते प्रमाण व त्यामुळे होणारा इतरांना त्रास डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात तर अनेकवेळा आकडे टाकताना अचानक विजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे रात्रभर वीज खंडित असते. मागील चार दिवसांपासून महावितरणने वीजचोरी करणाºया आकडेबहाद्दरांविरूद्ध मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात आता मोहीम राबविली जाणार आहे. वीजचोरीमुळे महावितरणचे होणारे नुकसान व खोळंबणाºया वीजपुरवठ्यामुळे आता वीजचोरी करणाºयांवर महावितरणकडून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली....तर कारवाईतून सुटका - वीजचोरी प्रकरणातील कारवाई करयण्यात आलेल्यांनी जर महावितरणकडे येऊन दंड भरल्यास फौजदारी कारवाईतून सुटका करता येईल. परत वीजचोरी करणार नाही, असे पत्रही संबधितांकडून भरून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. दंड भरणाºयांचीच कारवाईतून सुटका करून होईल, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.