शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST

औरंगाबाद : व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची परवानगी ...

औरंगाबाद : व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळून बंद आहे. परिणामी, लहान मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीची दुरुस्तीची कामे करण्यासाठी ४ दिवसांसाठी तात्काळ परवानगी द्यावी, व्यापाऱ्यांना शासनाकडून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, बंदच्या काळातील वीज बिलावर सवलत देण्यात यावी, मालमत्ता करामध्ये सूट देण्यात यावी आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत कोणत्याही प्रकारचे व्याज व दंड वसूल करण्यात येऊ नये, बँकांकडून व खाजगी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाची हप्त्यांची व व्याजाची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, या मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देताना अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, तनसुख झांबड, विनोद लोया यांची उपस्थिती होती. निवेदनाचा सकारात्मक विचार करून लवकरच संपूर्ण बाजारपेठ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परवानगी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे व्यापारी महासंघाने सांगितले.