शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

महावितरणचे सर्व पुरावे लॅबमध्ये

By admin | Updated: November 2, 2016 00:49 IST

औरंगाबाद : शनिवारी जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली.

औरंगाबाद : शनिवारी जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या भयावह आगीत १४० फटाक्यांची दुकाने जळून राख झाली. त्या आगीच्या केंद्रबिंदूचा शोध घेण्यासाठी पोलीस, महावितरण, फॉरेन्सिक विभागाची पथके आपापल्या पद्धतीने कामाला लागले असून, महावितरणशी निगडित असलेले सर्व पुरावे विद्युत निरीक्षक ए.एच.मुजावर यांनी ताब्यात घेत ते सील करून येथील महावितरण कंपनीच्या लॅबमध्ये जमा केले आहेत. मंगळवार दिवसभर जि.प.मैदानावर आगीनंतर साचलेला मलबा हटविण्याचे काम सुरू होते. मुंबईतून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची पथके रवाना झाली असून, आता वेगवेगळ्या पथकांकडून काही अहवाल येतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टॉल क्रमांक ४४ पासून आग लागल्यामुळे त्या स्टॉल मालकापासून सर्वांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी सांगितले, विद्युत मीटर परीक्षण प्रयोगशाळेत दिले आहे. मीटर टेस्ट करण्यासाठी एक विशिष्ट कीट असते. दिवाळीच्या सुट्यांमुळे पुरावे जमा करून ते देण्यात आले आहेत. बुधवारपासून त्यावर काम सुरू होईल. महावितरणने जि.प.मैदानावर देऊ केलेले विद्युत मीटर चांगल्या स्थितीत आढळून आले आहे. मीटरचे किटकॅट, कंडक्टर जळालेले नाही; परंतु एवढी मोठी घटना घडली आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच, अनेक कुटुंबियांच्या दिवाळी सणाच्या आनंदावर विरजन पडले. त्यामुळे त्या आगीचे मूळ कारण समोर येणे गरजेचे आहे.