शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही २२ रोहित्र धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:59 IST

हिंगोली : शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले.हिंगोली शहरात महावितरणच्या रोहित्रांचे फ्यूज बॉक्स उघडे असल्याने अपघात होण्याची भीती आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. शहर परिसरात जवळपास २७६ विद्युत रोहित्र आहेत. सदर रोहित्रास तारकुंपन तसेच फ्यूज बॉक्सला दरवाजे नाहीत. अनेकदा विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागण्याच्या घटना घडतात. शहरातील शालेय परिसर तसेच विविध प्रभागांतील रोहित्रांची दयनीय अवस्था आहे. काही रोहित्रांमधून तर चक्क आॅईल गळती होते. यामुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश रोहित्र व फ्यूज बॉक्स मुख्य रस्त्यांवरच असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरणकडून किरकोळ दुरूस्ती केली की अवस्था ‘जैसे थे’ होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर असल्याने रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, शाळकरी मुले तसेच जनावरांना विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. महावितरण कंपनीने धोकादायक रोहित्र व फ्यूज बॉक्सची तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे शालेय परिसरातील उघड्या रोहित्राकडेही महाविरणने लक्ष देणे गरजे आहे. जेणेकरुन पुढील हानी टळेल.