शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विमानतळ विस्तारीकरण; मार्ग झाला मोकळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:37 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने २२ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने २२ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग येण्याची शक्यता आहे. या कंपनीने मोजणी शुल्काचा भरणा तात्काळ करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. धावपट्टी विस्तारीकरणातील प्रमुख अडसर दूर झाला आहे. चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न रखडल्यामुळे अनेकदा बैठका घेऊन चिंतन करण्यात आले. गेल्यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही विस्तारीकरणाबाबत निर्णय झाला. त्यासाठी दोनशे कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. विलंबामुळे भूसंपादनासह ६०० कोटी रुपयांपर्यंत खर्चाचा आकडा समोर आला.डीएमआयसी प्रकल्पात किया मोटार्स हा अँकर प्रकल्प येणार होता. कंपनीने विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुविधा नसल्याने प्रकल्प आंध्र प्रदेशात हलविला.लोकप्रतिनिधी, उद्योजकांनी विमानतळ विस्तारीकरणाप्रसंगी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली. तसेच भूसंपादनातील सिडको व बांधकाम विभागाकडील समस्याही मांडल्या. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बैठका घेऊन या विषयाला गती देण्याचा प्रयत्नकेला.