शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

पीककर्ज वाटपाचे २ हजार ६० कोटींचे उद्दिष्ट

By admin | Updated: April 14, 2016 01:12 IST

शिरीष शिंदे , बीड यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे,

शिरीष शिंदे , बीडयंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना पीककर्ज वाटपाचे २ हजार ५९ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. विशेष म्हणजे पीककर्जासह वाहन, हाऊसिंग, शिक्षण, कृषी संबधी व इतर अशा सर्व क्षेत्रांसाठी ३ हजार ६९६ कोटी ७८ लाख रुपये कर्ज वाटप करावे लागणार आहे.२०१५-१६ मध्ये बँकांना पीककर्जासाठी एक हजार ८०६ कोटी ९ लाख रूपयांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यात यंदा ११ ते १२ टक्के वाढ होऊन ते दोन हजार ५९ कोटींवर जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये औद्योगिक व व्यवसायासाठी ७९८ कोटी ७५ लाख, गृहनिर्माणसाठी १७५ कोटी, शिक्षणासाठी ११५ कोटी, इतर बाबींसाठी ५६ कोटी ८८ लाख तर कृषिसंबंधी असलेल्या म्हणजेच पॉवर, ट्रिलर, ट्रॅक्टर, गायी-म्हशी यासाठी ४८२ कोटी २४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यातील २२ राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखा तसेच तीन व्यावसायिक बँका यांच्यासह इतर बँकांना हे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार शाखानिहाय कर्जवाटप यावर्षी होईल.शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज ?जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ कायम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी घेतलेले पीककर्ज फेडता आलेले नाही. आता चांगला पाऊस असला तरी त्यांना नव्याने पीककर्ज मिळेल का ? याबाबत कोणत्याही सूचना बँकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज घेऊन परत करणाऱ्यांनाच कर्ज मिळेल, अशी शक्यता आहे.