शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात अन्नदानावर खूप भर दिला होता: सुभाष माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:02 IST

औरंगाबाद : अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात गोरगरीब, दिनदुबळ्या लोकांना सोयी-सुविधा, रस्ते, पाणी अशा सर्व सुविधा तर उपलब्ध केल्याच, ...

औरंगाबाद : अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात गोरगरीब, दिनदुबळ्या लोकांना सोयी-सुविधा, रस्ते, पाणी अशा सर्व सुविधा तर उपलब्ध केल्याच, परंतु त्यापुढेही जाऊन अहिल्यादेवी यांनी आयुष्यभर अन्नदानाचे काम केले, असे गौरवोद्गार राज्याचे माजी पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी काढले.

मुकुंदवाडीतील अहिल्यादेवी होळकर स्मारक ठिकाणी आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त गोरगरिबांना अन्नधान्य वाटप व स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके वाटपप्रसंगी ते बोलत होते. जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद बनसोडे, भानुदास कोरे, सुरेश ठोंबरे, हौसाबाई काटकर, गयाबाई सावळे, मुंजाजी जगाडे, शालिनी पाटील, काशिनाथ आरगडे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. जगन्नाथ सोनाळकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत काटकर यांनी आभार प्रदर्शन केले. श्रीहरी पाटील, तान्हाजी पांढरे, कडूबा मिसाळ, पांडुरंग कांगणे, किरण भंडे, सिंधुबाई नाचन, अभिषेक कोरे, अविनाश गीते, मनोज नरोटे, दादाराव नवल यांची उपस्थिती होती.