शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भारत-बांगलादेश सीमेवरील गुन्हे रोखण्याच्या उपाययोजना करण्यावर सहमती

By | Updated: November 28, 2020 04:16 IST

अगरतळा : भारताचे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व बांगलादेश सीमा गार्ड (बीजीबी) यांच्यात शुक्रवारी चर्चेत सीमेवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी व ...

अगरतळा : भारताचे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व बांगलादेश सीमा गार्ड (बीजीबी) यांच्यात शुक्रवारी चर्चेत सीमेवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करण्यावर सहमती झाली. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

बीएसएफ त्रिपुरा फ्रंटियरचे महानिरीक्षक सुशांतकुमार नाथ यांनी सांगितले की, महानिरीक्षक स्तरावरील दोन दिवसीय सीमा समन्वय संमेलनात भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या अनेक स्थानांवर कुंपण घालण्यासारख्या अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी अगरतळा येथील बीएसएफच्या विभागीय मुख्यालयात ही चर्चा संपली.

नाथ यांनी सांगितले की, दोन्ही देशांत आधीच मजबूत असलेले संबंध आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने अनुकूल वातावरण बनविण्यासह सीमासंबंधी विचारांचे आदानप्रदान करण्यात आले. आम्ही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात सीमेवरील सर्व प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी कारवाई करण्यावर सहमती झाली.

दरम्यान, बीजीबीचे अतिरिक्त महासंचालक फरीद हसन यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी अंमली पदार्थांची तस्करी, स्फोटके व मानवी तस्करीसारखे गुन्हे कोणत्याही स्थितीत खपवून न घेण्यावर सहमती झाली.