शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षे झाली तरीही भरतीचा घोळ संपेना

By admin | Updated: June 11, 2014 00:52 IST

औरंगाबाद : ११२४ कर्मचारी भरतीला ४ जानेवारी रोजी १० वर्षे झाली तरीही त्या भरतीचा घोळ अजून संपत नाहीय.

औरंगाबाद : ११२४ कर्मचारी भरतीला ४ जानेवारी रोजी १० वर्षे झाली तरीही त्या भरतीचा घोळ अजून संपत नाहीय. २००३-०४ मध्ये पालिकेने १९९० पासून दैनंदिन वेतनावर असलेले कर्मचारी शासनादेशाने सेवेत कायम केले. त्यामध्ये अनेक अफरातफरी करीत कमी वयाचे, बोगस नावाचे कर्मचारी भरती करून घेण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत कायम होऊन १० वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा विचार सुरूआहे. २००३ ते २०१४ या काळात ६ आयुक्त पालिकेत आले आणि गेले; मात्र कुणीही ११२४ नोकरभरतीतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका देण्यासाठी पाऊल उचलले नाही. त्यामागील कारण म्हणजे नोकरभरतीवरून २००७ पासून विधिमंडळात झालेला गाजावाजा होय.शासन आदेशावरून भरतीची चौकशी झाल्यामुळे २० कर्मचारी सेवेतून कमी करण्यात आले.१२३ कर्मचाऱ्यांच्या बनावट टी.सी. समोर आल्या. १०२ कर्मचाऱ्यांकडे पहिल्या वेतनाची पावती नाही. ५५ जणांना शासनमान्यता नाही. १६८ कर्मचारी आरक्षणात बसत नाहीत. ४८१ जणांना सेवापट न देण्याचा अहवाल शासन आदेशाने नेमलेल्या समितीने पुढे आणला.कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांसाठी कामगार संघटनांनी आंदोलने केली, तर ती नोकरभरती बेकायदेशीर आहे, त्याची चौकशी व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलनेकेली.