शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

अखेर पीडब्ल्यूडीने विभागात नेमले अभियंते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:59 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात विभाग कार्यकारी अभियंत्यांविना वाऱ्यावर असल्यासारखे होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सात विभाग कार्यकारी अभियंत्यांविना वाऱ्यावर असल्यासारखे होते. त्या सर्व विभागांना कार्यकारी अभियंते नियुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाड्यासह राज्यात १८ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील अभियंते विभागाने बदलले असून, तेथील जागा सध्या तरी रिक्त आहेत. यामुळे कहीं खुशी तर कहीं गम, अशी परिस्थिती विभागात निर्माण झाली आहे. ४ जुलैच्या अंकात लोकमतने ‘मराठवाड्यात पीडब्ल्यूडी वाऱ्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून बांधकाम खात्याला जागे केले. त्याचा परिणाम दोन दिवसांपूर्वी विभागात थोड्याफार प्रमाणात अभियंते नेमण्याची तसदी विभागाने घेतली. बदल्यांपूर्वी प्रभारी अभियंत्यांवर मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आल्यामुळे नवीन कामांना मुहूर्त लागत नव्हता, तर जुन्या कामांची बिले निकाली निघत नसल्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडल्यासारखी झाल्याने मुख्य अभियंत्यांपासून सचिव, बांधकाममंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. एवढे होऊनही विभागातील जालना, हिंगोली जि.प.मधील रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. तसेच अंबाजोगाई, लातूरमध्येही कार्यकारी अभियंते नियुक्त करण्यात आले नाहीत. अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, भंडारा, वाशिम आदी जिल्ह्यांतही बदल्या करण्यात आल्या. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद मुख्य सर्कलअंतर्गत २७ कार्यकारी अभियंत्यांची पदे आहेत. यामध्ये तीन अधीक्षक अभियंता आणि एक दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचा समावेश आहे. विभागात तीन सा.बां.च्या तीन प्रयोगशाळा आहेत. औरंगाबादसह जालना जिल्ह्याचे एक सर्कल असून, यात ५ अभियंते औरंगाबादला, तर ३ जालन्यासाठी आहेत. नांदेडसह परभणी, हिंगोली, भोकर, नांदेड मार्ग प्रकल्प, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, हिंगोली, परभणी जि.प., उस्मानाबादमध्ये सर्कलसह लातूर, निलंगा, अंबाजोगाई, बीड, उस्मानाबाद, लातूर व उस्मानाबाद जि.प., बीड जि.प. सेक्शनचा समावेश आहे.