शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

‘सिव्हिल’मध्ये ९ महिन्यांनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात ...

केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही

औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दाखल २९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नव्हता. गेल्या ९ महिन्यांत पहिल्यांदाच अशी स्थिती पहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी २०० खाटांची व्यवस्था केली होती. सप्टेंबरमध्ये या खाटाही अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे खाटांची संख्या ३०० पर्यंत वाढविण्यात आली. सप्टेंबरमध्ये रुग्णालयात २४ तासांत ऑक्सिजनचे १८० जम्बो सिलिंडर लागत होते. मात्र, ऑक्टोबरपासून काेरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. त्यातही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी होत गेली. जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आली होती. त्यात गुरुवारी दाखल एकाही रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली नाही. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर दिवसभरात रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर झाला नाही. रुग्णालयात पहिल्यांदाच एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

घाटीत ५२ रुग्ण गंभीर

घाटीत गुरुवारी दाखल गंभीर रुग्णांची संख्या ५२ होती. घाटीत रेफर होणाऱ्या रुग्णांमुळे गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्णांची संख्या ५० च्या जवळपास कायम रहात आहे.