शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

२४ वर्षानंतर लागला खटल्याचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:27 IST

देशाच्या न्यायव्यवस्थेत अनेक वर्षे खटले चालल्याची उदाहरणे आहेत़ अशा खटल्यातील आरोपी, तक्रारदार यांचे निधन होईपर्यंत अशा खटल्यांचे निकालच लागत नाहीत़ अशाच एका लांबलेल्या खटल्याचा निकाल नुकताच नांदेडच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने दिला.विशेष म्हणजे या खटल्यातील एका महिला आरोपीचे मागील वर्षी निधन झाले तर एका आरोपीचीहृदय शस्त्रक्रिया याच वर्षी झाली.या खटल्यातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:देशाच्या न्यायव्यवस्थेत अनेक वर्षे खटले चालल्याची उदाहरणे आहेत़ अशा खटल्यातील आरोपी, तक्रारदार यांचे निधन होईपर्यंत अशा खटल्यांचे निकालच लागत नाहीत़ अशाच एका लांबलेल्या खटल्याचा निकाल नुकताच नांदेडच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने दिला.विशेष म्हणजे या खटल्यातील एका महिला आरोपीचे मागील वर्षी निधन झाले तर एका आरोपीचीहृदय शस्त्रक्रिया याच वर्षी झाली.या खटल्यातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील बालाजी भाऊराव शिंदे यांची मुलगी गंगासागरबाई हिचा विवाह अर्धापूर तालुक्यातील सांगवी खुर्द येथील कामाजी कल्याणकर यांच्याशी झाला़ ठरलेल्या ६० हजार रुपये हुंड्यापैकी १० हजार रुपये शिल्लक असल्याच्या कारणावरुन पती कामाजी, त्याचा भाऊ शेषराव व त्याची आई पार्वतीबाई यांच्या छळास कंटाळून गंगासागरबाईने ४ सप्टेंबर १९९३ रोजी आत्महत्या केली़ अशी तक्रार बालाजी शिंदे यांनी दिली़ त्यावरुन अर्धापूर ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा तिघांविरूद्ध दाखल झाला़ याप्रकरणी न्यायालयात आठ साक्षीदार तपासले़ शेवटी न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड़ पी. एन. शिंदे, अ‍ॅड़ विक्रमराजे शिंदे यांनी काम पाहिले.