शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

नातेसंबंध जपण्यासाठी आपुलकी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST

---- औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल ...

----

औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल न लावता इतरांना स्वीकारणे, जबाबदारीची जाणीव आणि प्रत्येक क्षण सतर्क राहणे महत्त्वाचे असते, असे मत समुपदेशक व वर्तनशास्त्राच्या अभ्यासक रविबाला काकतकर यांनी व्यक्त केले.

गाजगाव येथील विनायकराव अंकुश यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेत, ‘नातेसंबंध जोपासताना’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी पुणे येथील समुपदेशक काकतकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कुटुंबात आपलेपणा सद्‌भावना, मैत्रभावना महत्त्वाची, आपले शब्द देहबोली आवाजातील चढ-उतार यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. स्वतःशी सकारात्मक राहिलो तरच इतरांशी छान नाते साधाल. प्रशंसा देण्यात -घेण्यात आनंद असतो. इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवा. नात्यांविषयी आपल्या धारणा बदला. कौतुक सर्वांसमोर तर चूक एकट्यात सांगा. अध्यक्षीय समारोप पत्रकार सुभाष भाले यांनी केला. प्रास्ताविक समाधान अंकुश, सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले. आभार धनंजय अंकुश यांनी मानले.

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य संजय गायकवाड, गणेश अंकुश, उमेश अंकुश, गणेश काळे, समाधान जोशी, प्रा. सुनील जाधव, प्रा. शाहू पाटील, प्रा. मनोज जयस्वाल, नातेवाइकांसह मान्यवरांची उपस्थिती होती.