शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नातेसंबंध जपण्यासाठी आपुलकी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST

---- औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल ...

----

औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल न लावता इतरांना स्वीकारणे, जबाबदारीची जाणीव आणि प्रत्येक क्षण सतर्क राहणे महत्त्वाचे असते, असे मत समुपदेशक व वर्तनशास्त्राच्या अभ्यासक रविबाला काकतकर यांनी व्यक्त केले.

गाजगाव येथील विनायकराव अंकुश यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेत, ‘नातेसंबंध जोपासताना’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी पुणे येथील समुपदेशक काकतकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कुटुंबात आपलेपणा सद्‌भावना, मैत्रभावना महत्त्वाची, आपले शब्द देहबोली आवाजातील चढ-उतार यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. स्वतःशी सकारात्मक राहिलो तरच इतरांशी छान नाते साधाल. प्रशंसा देण्यात -घेण्यात आनंद असतो. इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवा. नात्यांविषयी आपल्या धारणा बदला. कौतुक सर्वांसमोर तर चूक एकट्यात सांगा. अध्यक्षीय समारोप पत्रकार सुभाष भाले यांनी केला. प्रास्ताविक समाधान अंकुश, सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले. आभार धनंजय अंकुश यांनी मानले.

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य संजय गायकवाड, गणेश अंकुश, उमेश अंकुश, गणेश काळे, समाधान जोशी, प्रा. सुनील जाधव, प्रा. शाहू पाटील, प्रा. मनोज जयस्वाल, नातेवाइकांसह मान्यवरांची उपस्थिती होती.