शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नातेसंबंध जपण्यासाठी आपुलकी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST

---- औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल ...

----

औरंगाबाद : नातेसंबंध अधिक दृढ, चिरकाल टिकण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आपुलकी आणि सद्‌भावनेची निकड असते. त्यासाठी सकारात्मक सुसंवाद, लेबल न लावता इतरांना स्वीकारणे, जबाबदारीची जाणीव आणि प्रत्येक क्षण सतर्क राहणे महत्त्वाचे असते, असे मत समुपदेशक व वर्तनशास्त्राच्या अभ्यासक रविबाला काकतकर यांनी व्यक्त केले.

गाजगाव येथील विनायकराव अंकुश यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेत, ‘नातेसंबंध जोपासताना’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी पुणे येथील समुपदेशक काकतकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कुटुंबात आपलेपणा सद्‌भावना, मैत्रभावना महत्त्वाची, आपले शब्द देहबोली आवाजातील चढ-उतार यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. स्वतःशी सकारात्मक राहिलो तरच इतरांशी छान नाते साधाल. प्रशंसा देण्यात -घेण्यात आनंद असतो. इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवा. नात्यांविषयी आपल्या धारणा बदला. कौतुक सर्वांसमोर तर चूक एकट्यात सांगा. अध्यक्षीय समारोप पत्रकार सुभाष भाले यांनी केला. प्रास्ताविक समाधान अंकुश, सूत्रसंचालन डॉ. नागेश अंकुश यांनी केले. आभार धनंजय अंकुश यांनी मानले.

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य संजय गायकवाड, गणेश अंकुश, उमेश अंकुश, गणेश काळे, समाधान जोशी, प्रा. सुनील जाधव, प्रा. शाहू पाटील, प्रा. मनोज जयस्वाल, नातेवाइकांसह मान्यवरांची उपस्थिती होती.