शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शेकापूर पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता

By admin | Updated: May 8, 2015 00:26 IST

उस्मानाबाद : शहर पाणीटंचाई निवारणार्थ शेकापूर तलावापासून रूईभर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या ६१.१३ लाखांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.

उस्मानाबाद : शहर पाणीटंचाई निवारणार्थ शेकापूर तलावापासून रूईभर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या ६१.१३ लाखांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.२०१४-१५ च्या टंचाई कालावधीसाठी उस्मानाबाद शहर तातडीची पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेकापूर पाणीपुरवठा योजनेचा ६५.८९ लक्ष रुपये किंमतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर २४ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या सचिवस्तरीय स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यात ६५.८९ लाखांऐवजी ६१.१३ लाख किंमतीच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. सदर योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर योजनेकरिता आवश्यक पाणी उपलब्ध आहे किंवा कसे, याची खात्री करणे व आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध असल्यास तेवढ्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. सदर योजनेची देखभाल दुरुस्ती व योजनेचे व्यवस्थापन उस्मानाबाद नगर परिषदेकडे राहणार असून, योजनेची अंमलबजावणीही पालिकाच करणार आहे. या योजनेचे काम १ महिन्यात पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून, योजनेच्या प्रारंभी शासनाकडून पन्नास टक्के इतका निधी देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी योजना कार्यान्वित झाल्यानंतर दिला जाणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)