शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

गायरान जमीन हक्कासाठी प्रशासनाच्या हालचाली

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

नितीन कांबळे, कडा आष्टी तालुक्यातील ४५ गावातील दलित, आदिवासी, भूमिहीन शेतकरी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या प्रशासकीय कामाला आता वेग आला आहे़

नितीन कांबळे, कडाआष्टी तालुक्यातील ४५ गावातील दलित, आदिवासी, भूमिहीन शेतकरी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या प्रशासकीय कामाला आता वेग आला आहे़आष्टी तालुक्यातील ४५ गावांमधील जवळपास ८०० शेतकरी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ 'कसेल त्याची शेती' या घोषणेप्रमाणे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क द्यावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलनही केले आहे़ त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर मालकी हक्क देण्यासंदर्भातच्या कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे़तालुक्यातील वाकी, पिंपरखेड, फातेवडगाव, कानडी, पाटसरा, बोरोडी, घोंगडेवाडी, धिर्डी, मांडवा, पारुडी, सराटे वडगाव, लोणी देवळाली, धामणगाव, दादेगाव, चोभा निमगाव, करेवाडी, सुर्डी, सांगवी आदी गावातील शेतकरी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनी लाभार्थ्यांच्या नावाने कराव्यात यासाठी अनेक शेतकरी तहसील कार्यालयात खेटे घालीत आहेत़ या जमिनी लवकरच त्यांच्या नावे कराव्यात, अशी मागणी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केली आहे़तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी राजीव शिंदे म्हणाले की, ४५ गावांमधील अतिक्रमणे ही उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथील याचिका व २८ नोव्हेंबर १९९१ चा शासन निर्णयानुसार १९८८-८९ पूर्वीचे असल्याचे दिसून येते़ त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना मालकी हक्क देण्यात यावा यासाठी शिफारस करण्यात आली आहे़