शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

प्रशासनच बनले शुक्राचार्य

By admin | Updated: October 5, 2016 01:12 IST

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची प्रलंबित देयके एक महिन्यात निकाली काढावीत

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०११-१२ व २०१२-१३ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची प्रलंबित देयके एक महिन्यात निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश देऊनही अद्यापपर्यंत तसे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत दाखलच झालेले नाहीत अशी धक्कादायक माहीती समोर आली आहे.सन २०१६ च्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत जवखेडा बु. (ता.कन्नड) येथे २६२ मजुरांच्या पाझर तलावाच्या कामाची मजुरी देण्याबाबत प्रश्न क्र. २२१६१ उपस्थित झाला होता. या प्रश्नावर रोहयो मंत्री यांच्याकडे दि. १७ जुलै रोजी बैठकीत चर्चा झाली. जवखेडा बु.सह संपूर्ण जिल्ह्यातील सन २०१२-१३ व त्यापुर्वीच्या प्रलंबित मजुरी देयकाबाबतचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांनी १० दिवसात निकाली काढून आयुक्त (नरेगा) नागपूर यांच्याकडे सादर करावे, प्रस्ताव प्राप्त होताच दोन दिवसाच्या आत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रलंबित मजुरी देयकांचे प्रदान करावे, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी संयुक्त स्वाक्षरीने विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, विभागीय आयुक्त यांनी १ महिन्यात प्रस्ताव निकाली काढावे, अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या. या सुचना देणारे पत्र २७ जुलै २०१६ रोजी काढण्यात आले होते. पंचायत समितीला हे पत्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाले. मात्र पावणेदोन महिने उलटले तरीही पंचायत समितीने प्रलंबित देयकाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केलेले नाहीत.