शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पोलिस पाटलांविना ६१ गावांचा कारभार

By admin | Updated: September 1, 2014 00:27 IST

पालम :तालुक्यातील तब्बल ६१ गावांचा कारभार पोलिस पाटलांविना चालत आहे़

पालम : ग्रामीण भागात गावोगाव शांतता प्रस्थापित करून प्रशासनाला मदत करण्यासाठी पोलिस पाटील महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात़ परंतु, तालुक्यातील तब्बल ६१ गावांचा कारभार पोलिस पाटलांविना चालत आहे़ यामुळे महसूल व पोलिस यंत्रणेला गावोगाव कामे करण्यासाठी कसरती कराव्या लागत आहेत़ पालम तालुक्यात वाडी तांड्यांसह ८२ गावांचा समावेश आहे़ तर ६७ ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाची विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात़ प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून पोलिस पाटलाकडे पाहिले जाते़ शासकीय यंत्रणेचा विश्वासू म्हणून पोलिस पाटलावर अधिकारी व कर्मचारी अनेक कामे सोपवित असतात़ त्यासाठी पोलिस पाटलांना दरमहा शासन मानधन देते़ गणेशोत्सव, रमजान, निवडणुका यासह विविध कामे पोलिस पाटलांना पहावी लागतात़ परंतु, तालुक्यात केवळ २१ गावांमध्ये पोलिस पाटील कार्यरत आहेत़ ६१ गावांतील पदे रिक्त असल्यामुळे पोलिस पाटलाविना या गावांचा कारभार सुरू आहे़ (प्रतिनिधी)