शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यात २९ कोरोनाबाधितांची भर, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात २९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, तर दोन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण ...

औरंगाबाद : जिल्ह्यात २९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, तर दोन बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झालेल्या ३९ जणांना सुट्टी देण्यात आली. सध्या २१३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील १० तर ग्रामीण मधील २९ जण उपचार पूर्ण झाल्याने शनिवारी घरी परतले, तर शहरात १३ आणि ग्रामीण भागात चार तालुक्यांत १६ कोरोनाबाधितांची भर पडली. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ७४३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १ लाख ४४ हजार ९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर उपचारादरम्यान एकूण ३ हजार ५२१ बाधितांचा मृत्यू झाल्याने, एकूण २१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत १३ रुग्ण

घाटी परिसर १, अशिष हॉस्पिटल परिसर १, आंबेडकरनगर १, टीव्ही सेंटर १, आकाशवाणी रोड १, अन्य ८

ग्रामीण भागात १६ रुग्ण

गंगापूर ६, वैजापूर ७, पैठण २, सोयगाव १

दोन बाधितांचा मृत्यू

घाटी रुग्णालयात सोयगांव तालुक्यातील बोरनाल तांडा येथील ५५ वर्षीय महिला, तर माळीवाडा येथील ५५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.