शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

१२६ कोरोनाबाधितांची भर, सहा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:04 IST

२३१ जणांना सुटी : ११७० रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद : सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी वाढ सुरूच असून, जिल्ह्यात ...

२३१ जणांना सुटी : ११७० रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी वाढ सुरूच असून, जिल्ह्यात गुरुवारी १२६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात २३१ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २२, तर ग्रामीणमधील २०९ जण घरी परतले असून, १ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार १३४ झाली आहे. आजपर्यंत १ लाख ४० हजार ५९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३,३६७ जणांचा मृत्यू झाला असून १,१७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

--

मनपा हद्दीत २३ रुग्ण

--

चिंतामणी कॉलनी, सतीश पेट्रोल पंपमागे १, एन-१३ येथे १, म्हसोबानगर ३, जाधववाडी १, एन-९ येथे १, एन-८ येथे १, जयसिंगपुरा १, सुधाकरनगर १, एमजीएम, अन्य १२.

---

ग्रामीण भागात १०३ रुग्ण

--

औरंगाबाद तालुक्यात ३, फुलंब्री ३, गंगापूर ४५, कन्नड १०, खुलताबाद १, सिल्लोड ६, वैजापूर २६, पैठण ८, सोयगाव तालुक्यात १ कोरोनाबाधित बाधित आढळून आले.

---

बाधित सहा ज्येष्ठांचा मृत्यू

---

घाटीत वाघोडी येथील ४८ वर्षीय पुरुष, धानोरा येथील ७५ वर्षीय पुरुष, लोटाकारंजा येथील ५५ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात मिलकार्नर येथील ७० वर्षीय पुरुष, जिन्सीतील ६४ वर्षीय पुरुष, इंदेगावातील ७१ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.