शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

पीक विमा योजनेत समावेश करा

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

जालना : जालना जिल्ह्याचा हवामान आधारित पीक विमा योजनेत समावेश करुन शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.राजेश सरकटे यांनी केली.

जालना : जालना जिल्ह्याचा हवामान आधारित पीक विमा योजनेत समावेश करुन शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.राजेश सरकटे यांनी केली. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी एक निवेदन दिले. निवेदनात म्हटले, हवामान आधारित पीक विमा योजनेत राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेत जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने येथील शेतकरी योजना तसेच लाभापासून वंचित राहणार आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. बळीराजा हवालदिल आहे. अशा परिस्थितीत या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश केल्यास खरीप पिके तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांचा विमा भरुन योजनेचा लाभ मिळू शकतो. शासनाने ही योजना तात्काळ सुरु करुन लाभ द्यावा, अशी मागणी आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव संजय सरकटे, विनोद सरकटे, नितीन सरकटे, विजय राठोड, विवेक घारे, चिंतामण गाडेकर, आबासाहेब पुणेकर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)