शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

पीक विमा योजनेत समावेश करा

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

जालना : जालना जिल्ह्याचा हवामान आधारित पीक विमा योजनेत समावेश करुन शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.राजेश सरकटे यांनी केली.

जालना : जालना जिल्ह्याचा हवामान आधारित पीक विमा योजनेत समावेश करुन शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.राजेश सरकटे यांनी केली. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी एक निवेदन दिले. निवेदनात म्हटले, हवामान आधारित पीक विमा योजनेत राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेत जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने येथील शेतकरी योजना तसेच लाभापासून वंचित राहणार आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. बळीराजा हवालदिल आहे. अशा परिस्थितीत या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश केल्यास खरीप पिके तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस पिकांचा विमा भरुन योजनेचा लाभ मिळू शकतो. शासनाने ही योजना तात्काळ सुरु करुन लाभ द्यावा, अशी मागणी आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव संजय सरकटे, विनोद सरकटे, नितीन सरकटे, विजय राठोड, विवेक घारे, चिंतामण गाडेकर, आबासाहेब पुणेकर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)