शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
4
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
5
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
6
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
7
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
10
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
11
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
12
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
13
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
14
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
15
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
16
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
17
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
18
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
19
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक सल्लागारांवर कारवाई अटळ

By admin | Updated: June 28, 2017 00:50 IST

औरंगाबाद : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर कारवाई होते, मग तांत्रिक सल्लागारांवर का नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये अनियमितता करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष व सचिवांवर कारवाई होते, मग तांत्रिक सल्लागारांवर का नाही, अनेक वर्षे योजनेची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांना लावण्यात येणारा दंडही जुजबी आकारला जातो. यामध्ये बदल करावा लागेल. यासंदर्भात लवकरच एक विशेष पथक स्थापन करून पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली जाईल. यामध्ये दोषी आढळून येणाऱ्या तांत्रिक सल्लागारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी स्थायी समितीमध्ये दिली. जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची तहकूब सभा झाली. या सभेत सदस्य अविनाश गलांडे, किशोर बलांडे, किशोर पवार, मधुकर वालतुरे आदींनी प्रशासनाला जाब विचारला की, जिल्ह्यात भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनदेखील आजही अनेक गावे तहानलेलीच आहेत. अनेक योजना अपूर्ण आहेत. यामध्ये पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष- सचिवांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. मात्र, पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागारांविरुद्ध कारवाई का केली जात नाही,