शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'आधी परीक्षा नंतर एजन्सीवर कारवाई'; टोपेंनी सांगितले परीक्षा रद्द करण्यामागचे नेमकं कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 15:20 IST

Rajesh Tope News : सर्व विभागांचे म्हणणे जाणूनच घेतला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची परीक्षा तशीच घेतली असती तर हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असते. सर्व विभागांचे म्हणणे जाणून घेतले आणि त्यानंतरच परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आधी ही परीक्षा घेतली जाईल आणि नंतर संबंधीत एजन्सीवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) म्हणाले.

जिल्हा रुग्णालयात रविवारी आढावा बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पदभरतीच्या परीक्षेविषयी टोपे यांना विचारण्यात आले. तेव्हा टोपे म्हणाले, परीक्षा पुढे ढकलणे ही काही अशक्य गोष्ट नसते. परीक्षा मोठी आहे. परीक्षेसाठी चार, आठ दिवस वाढवून देण्याची गरज असेल तर दिले पाहिजे. त्याने काही फरक पडणार नाही. पण तशीच परीक्षा घेतली असती तर हजारो मुले परीक्षेला मुकले असते, मंग त्याला कोण दोषी राहिले असते, असा प्रश्न टोपे यांनी उपस्थित केला.

आरोग्य विभागाच्या गट - क आणि गट - ड संवर्गातील पदभरतीसाठी २५ आणि २६ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु परीक्षेच्या नियोजनाचेच ‘आरोग्य’ बिघडले आणि प्रवेशपत्र एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे, प्रवेशपत्र न मिळणे असे प्रकार पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री उशिरा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद