शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

कुरूंदा येथे २ गटांत हाणामारी

By admin | Updated: September 27, 2014 00:55 IST

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली.

हिंगोली : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका दुचाकीची मोडतोड करण्यात आली असून, परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुरेश गोपीनाथ दळवी (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून आरोपी जावेद इस्माईल कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेतातून जाण्याच्या वादातून त्या दोघात बाचाबाची झाली. जावेद कुरेशी याने दगडाने दळवी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चाँदपाशा इस्माईल कुरेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश गोपीनाथ दळवी, गणेश गोपीनाथ दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कुरेशी यांना रस्त्यात अडवून मारहाण करीत दुचाकीची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे. घटनास्थळी वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोनि नानासाहेब नागदरे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भगवान वडकिल्ले, प्रकाश आवळे, प्रेमदास चव्हाण, गणेश पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)