शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे आज आगमन

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : चातुर्मासानिमित्त आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे.

औरंगाबाद : चातुर्मासानिमित्त आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराजांनी आजपर्यंत २८५ पुस्तके लिहिली आहेत. नागपूर, रायपूर येथील चातुर्मास संपवून हजारो कि.मी.चा प्रवास पायी प्रवास करीत महाराजांचे २ जून रोजी शहरात आगमन होत आहे. सकाळी ६ वाजता केम्ब्रिज शाळेजवळील जकात नाका येथे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ६.३० वाजता धूत हॉस्पिटलपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महाराजांसोबत आचार्य पद्मसुंदरसुरीश्वर म.सा., पन्यास युगसुंदर विजयजी म.सा. आदी १२ ठाणा व १८ साध्वीगण येणार आहेत. महाराजांचे प्रथमच औरंगाबादेत आगमन होत असल्याने भव्य शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता चिकलठाणा परिसरातील प्रकाशचंद बाफना यांच्या निवास्थानी शोभायात्रेची सांगता होणार आहे. यानंतर ८.४५ ते १० वाजेदरम्यान आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन समाज व गुरू गौतम श्री श्वेतांबर वर्धमान जैन संघ सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. परिवर्तन प्रवचनमालेचे आयोजन शहरातील विविध भागांत २ ते २९ जून आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन प्रवचनमालाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ व ४ जूनदरम्यान रोजी बिग बाझार हॉल, जालना रोड. ५ व ६ रोजी बालाजी मंगल कार्यालय, बालाजीनगर. ७ ते ९ जून चंद्रसागर धर्मशाळा, शहागंज. १० ते १२ जूनदरम्यान जोहरीवाडा, रंगारगल्ली. १३ ते १५ जूनदरम्यान महावीर भवन, कुंभारवाडा. १६ ते १८ जूनदरम्यान अग्रसेन भवन, पानदरिबा येथे प्रवचन होणार आहे. १९ ते २० जूनदरम्यान तिवारी मंगल कार्यालय, वेदांतनगर. २१ ते २४ जूनदरम्यान वर्धमान रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क. २५ जून रोजी अग्रसेन भवन, सिडको येथे प्रवचन होणार आहे. २९ जून रोजी रोजी चातुर्मास प्रवेश सिडको एन-३ येथील केसरबाग मंगल कार्यालयात होणार आहे.