शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

वचन साहित्यात देश बदलण्याचे सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 23:34 IST

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात केवळ एक व्यक्ती, समाज, धर्म, पंथ नव्हे तर अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़ यासाठी हे साहित्य अवलोकन, पठण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बेंगळुरूच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी शनिवारी येथे केले़ अखिल भारतीय वीरशैव साहित्य मंडळ नागपूर व महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील औसा रोड येथील कस्तुराई मंगल कार्यालयात आयोजित धर्मवीर श्री देशीकेंद्र महाराज साहित्य नगरीत दोन दिवसीय सातव्या अखिल भारतीय मराठी शरण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ संमेलन अध्यक्ष विजयाताई तेलंग यांची उपस्थिती होती़ यावेळी भालकी पीठाचे बसवलिंग पट्टदेवरू, अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ़ सुधाकर मोगलेवार, महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, स्वागत अध्यक्ष विश्वनाथ निगुडगे, माजी खासदार डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी कुलगुरू डॉ़ शिवराज नाकाडे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे, यांची प्रमुख उपस्थिती होती़ शरणसत्व स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन झाले़ सुत्रसंचालन प्रा़भीमराव पाटील यांनी केले़ यशस्वीतेसाठी शिवदास लखादिवे, गुरूलिंग वागदरे, माधवराव पाटील टाकळीकर, उमाकांत कोरे, राजेश्वर डांगे आदी परिश्रम घेत आहेत़