शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

वचन साहित्यात देश बदलण्याचे सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 23:34 IST

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात केवळ एक व्यक्ती, समाज, धर्म, पंथ नव्हे तर अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़ यासाठी हे साहित्य अवलोकन, पठण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बेंगळुरूच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी शनिवारी येथे केले़ अखिल भारतीय वीरशैव साहित्य मंडळ नागपूर व महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील औसा रोड येथील कस्तुराई मंगल कार्यालयात आयोजित धर्मवीर श्री देशीकेंद्र महाराज साहित्य नगरीत दोन दिवसीय सातव्या अखिल भारतीय मराठी शरण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ संमेलन अध्यक्ष विजयाताई तेलंग यांची उपस्थिती होती़ यावेळी भालकी पीठाचे बसवलिंग पट्टदेवरू, अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ़ सुधाकर मोगलेवार, महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, स्वागत अध्यक्ष विश्वनाथ निगुडगे, माजी खासदार डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी कुलगुरू डॉ़ शिवराज नाकाडे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे, यांची प्रमुख उपस्थिती होती़ शरणसत्व स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन झाले़ सुत्रसंचालन प्रा़भीमराव पाटील यांनी केले़ यशस्वीतेसाठी शिवदास लखादिवे, गुरूलिंग वागदरे, माधवराव पाटील टाकळीकर, उमाकांत कोरे, राजेश्वर डांगे आदी परिश्रम घेत आहेत़