शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

८७ गावांतील पाणीनमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:30 IST

सध्या वातावरणातील बदलामुळे आधीच सगळीकडेच रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या वातावरणातील बदलामुळे आधीच सगळीकडेच रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.अनेक गावांतून पाणीनमुनेच पाठविले जात नसल्याने हा आकडा कमी झाल्याचेही दिसून येत आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज असते. मात्र अनेक ग्रामपंचायती पाणीनमुने प्रयोगशाळेला पाठविण्याची व ते पाठविल्यास त्याचा काय अहवाल आला हे पाण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यावरच तहान भागवावी लागते. त्याचा परिणाम म्हणून साथ उद्भवल्याशिवाय या गावातील लोक जागे होत नाहीत. तर आरोग्य यंत्रणाही केवळ असे अहवाल तयार करून संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यापलिकडे काहीच करीत नाही.आता हिवाळ्याचे दिवस असले तरीही अधून-मधून ढगाळ वातावरण राहात आहे. काल तर काही भागात पावसानेही हजेरी लावली होती. अशा वातावरणामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे.