शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

८७ % नागरिकांना ‘आधार’

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

जालना ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

गंगाराम आढाव जालनाजिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ असून त्यापैकी १४ लाख ३ हजार ४०७ नागरीकांनी म्हणजे ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली. केंद्र सरकारने संपूर्ण देशभर नागरीकांना एक ओळख पत्र देण्यासाठी आधार कार्ड ओळखपत्र वितरित करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षापूर्वी घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ८७ टक्के नागरीकांनी आतापर्यंत आधार कार्ड काढून घेतले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ आहेत. त्यापैकी १४ लाख ४ हजार ४०७ नागरीकांनी आधारकार्ड काढलेले आहेत. त्यात जालना तालुक्याची लोकसंख्या ३ लाख८५ हजार ८६० पैकी ३ लाख २९ हजार ८६३ म्हणजे ८४ टक्के, बदनापूर १ लाख ३६ हजार ३९८ पैकी १ लाख १० हजार ८७६ म्हणजे ८४.६० टक्के, भोकरदन २ लाख ४६ हजार२९९ पैकी २ लाख १७ हजार १८१ नागरीकांनी आधार कार्ड काढले आहेत. तसेच जाफराबाद तालुक्यातील १ लाख ४७ हजार ९ पैकी १ लाख २६ हजार५९८ , परतूर तालुक्यातील १ लाख ६१ हजार ४४४ पैकी १ लाख ४८ हजार २१६, मंठा १ लाख ६० हजार ३५९ पैकी १ लाख४५ हजार७४९, अंबड तालुक्यातील २ लाख ८५१ पैकी १ लाख ८१ हजार ९०१, घनसावंगी तालुक्यात १ लाख ७१ हजार १९६ पैकी १ लाख ४६ हजार १७९ नागरीकांनी आधार कार्ड काढलेले आहेत.