शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

८७ % नागरिकांना ‘आधार’

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

जालना ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

गंगाराम आढाव जालनाजिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ असून त्यापैकी १४ लाख ३ हजार ४०७ नागरीकांनी म्हणजे ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली. केंद्र सरकारने संपूर्ण देशभर नागरीकांना एक ओळख पत्र देण्यासाठी आधार कार्ड ओळखपत्र वितरित करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षापूर्वी घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ८७ टक्के नागरीकांनी आतापर्यंत आधार कार्ड काढून घेतले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ आहेत. त्यापैकी १४ लाख ४ हजार ४०७ नागरीकांनी आधारकार्ड काढलेले आहेत. त्यात जालना तालुक्याची लोकसंख्या ३ लाख८५ हजार ८६० पैकी ३ लाख २९ हजार ८६३ म्हणजे ८४ टक्के, बदनापूर १ लाख ३६ हजार ३९८ पैकी १ लाख १० हजार ८७६ म्हणजे ८४.६० टक्के, भोकरदन २ लाख ४६ हजार२९९ पैकी २ लाख १७ हजार १८१ नागरीकांनी आधार कार्ड काढले आहेत. तसेच जाफराबाद तालुक्यातील १ लाख ४७ हजार ९ पैकी १ लाख २६ हजार५९८ , परतूर तालुक्यातील १ लाख ६१ हजार ४४४ पैकी १ लाख ४८ हजार २१६, मंठा १ लाख ६० हजार ३५९ पैकी १ लाख४५ हजार७४९, अंबड तालुक्यातील २ लाख ८५१ पैकी १ लाख ८१ हजार ९०१, घनसावंगी तालुक्यात १ लाख ७१ हजार १९६ पैकी १ लाख ४६ हजार १७९ नागरीकांनी आधार कार्ड काढलेले आहेत.