शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

८७ % नागरिकांना ‘आधार’

By admin | Updated: January 15, 2017 01:14 IST

जालना ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

गंगाराम आढाव जालनाजिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ असून त्यापैकी १४ लाख ३ हजार ४०७ नागरीकांनी म्हणजे ८७ टक्के नागरीकांनी आधार कार्ड काढले असल्याची माहिती सुत्रानी दिली. केंद्र सरकारने संपूर्ण देशभर नागरीकांना एक ओळख पत्र देण्यासाठी आधार कार्ड ओळखपत्र वितरित करण्याचा निर्णय गेल्या दोन वर्षापूर्वी घेतला होता. त्यानुसार जालना जिल्ह्यातील ८७ टक्के नागरीकांनी आतापर्यंत आधार कार्ड काढून घेतले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ५ हजार ४३४ आहेत. त्यापैकी १४ लाख ४ हजार ४०७ नागरीकांनी आधारकार्ड काढलेले आहेत. त्यात जालना तालुक्याची लोकसंख्या ३ लाख८५ हजार ८६० पैकी ३ लाख २९ हजार ८६३ म्हणजे ८४ टक्के, बदनापूर १ लाख ३६ हजार ३९८ पैकी १ लाख १० हजार ८७६ म्हणजे ८४.६० टक्के, भोकरदन २ लाख ४६ हजार२९९ पैकी २ लाख १७ हजार १८१ नागरीकांनी आधार कार्ड काढले आहेत. तसेच जाफराबाद तालुक्यातील १ लाख ४७ हजार ९ पैकी १ लाख २६ हजार५९८ , परतूर तालुक्यातील १ लाख ६१ हजार ४४४ पैकी १ लाख ४८ हजार २१६, मंठा १ लाख ६० हजार ३५९ पैकी १ लाख४५ हजार७४९, अंबड तालुक्यातील २ लाख ८५१ पैकी १ लाख ८१ हजार ९०१, घनसावंगी तालुक्यात १ लाख ७१ हजार १९६ पैकी १ लाख ४६ हजार १७९ नागरीकांनी आधार कार्ड काढलेले आहेत.