शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

खरीप हंगामाच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:04 IST

कृषी विभाग : दुबार पेरणीत बियाणे उगवणीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता --- औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामात ८०.६१ टक्के खरिपातील ...

कृषी विभाग : दुबार पेरणीत बियाणे उगवणीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता

---

औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामात ८०.६१ टक्के खरिपातील पेरण्या झाल्या. अद्याप जिल्ह्यातील उगवणीसंदर्भातील तक्रारी दोन अंकीसुद्धा नाहीत. मात्र, पावसाच्या दिलेल्या उघडीपमुळे अनेकांसमोर दुपार पेरणीचे संकट ओढावले आहे. दुबार पेरणीत वापरलेले बियाणे उगवणीत समस्या जास्त निर्माण होऊ शकते, अशी शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत खरिपाच्या ६ लाख ७५ हजार सरासरी क्षेत्रापैकी ५ लाख ४४ हजार २५६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. त्यात ३ लाख ९ हजार हेक्टर कापूस, १८ हजार ४३९ हेक्टर सोयाबीन सरासरीच्या क्षेत्राच्या तुलनेत १३६ टक्के लागवड झाली. तुरीचे क्षेत्रही वाढले असून, ३२ हजार ९६३ हेक्टर म्हणजेच १०३ टक्के लागवड झाली. खरीप ज्वारी ४४१ हेक्टर, बाजरी १५ हजार ८०९ हेक्टर, मका १ लाख ४१ हजार ७०१ हेक्टर, तर ४६२५ हेक्टर इतर तृणधान्याची पेरणी पूर्ण झाली आहे. तुलनेत जालना जिल्ह्यात ९८.४० टक्के, तर बीड जिल्ह्यात ९०.५० टक्के पेरणी झाली असून, औरंगाबाद विभागात ८६.५८ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.