शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

ग्रामीणमध्ये नव्या रुग्णांत ८० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर रुग्णांचे निदान होत गेले. हा आकडा कधी दीडशे पारही झाला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून दररोज २० पेक्षा कमी रुग्णांचे ग्रामीण भागात निदान होत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम २६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही झपाट्याने कोरोनारुग्णांत वाढ झाली. आजघडीला ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने १५ हजारांचा आकडा पार केला आहे. ग्रामीण भागात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांत सर्वाधिक वाढ झाली. रोज १०० ते १५० च्या दरम्यान रुग्णांचे निदान होत गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणेची मोठी कसरत होत होती. ऑक्टोबरनंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. नोव्हेंबरमध्ये त्यात आणखी घट झाली. त्यानंतर आता गेल्या १० दिवसांपासू दररोज १२ ते २० च्या संख्येत कोरोना रुग्णांचे निदान होत आहे.

मृत्यूदर २.२ टक्के

ग्रामीण भागात आतापर्यंत ३३४ रुग्णांचे निदान झाले आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर २.२ टक्के एवढा आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.