शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

उमरदऱ्यासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर

By admin | Updated: June 20, 2014 00:46 IST

जळकोट : कायम पाणीटंचाई समस्येचा त्रास सहन करणाऱ्या जळकोट तालुक्यातील उमरदरा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६८ लाख रूपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली .

जळकोट : कायम पाणीटंचाई समस्येचा त्रास सहन करणाऱ्या जळकोट तालुक्यातील उमरदरा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६८ लाख रूपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली असून, त्यामुळे या गावाची पाणीटंचाई समस्या कायमची मिटणार आहे़ शासनाने ही कायमस्वरूपी नळयोजना मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांतून मोठा आनंद व्यक्त होत आहे़जळकोट तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई समस्येला तोंड देणारे एकमेव गाव म्हणजे उमरदरा़ दरवर्षी येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा़ टँकर मिळायलाही विलंब लागायचा़ त्यातून हे गाव पुन्हा चर्चेत यायचे़ त्यामुळे उमरदऱ्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून कायमस्वरूपी नळयोजना व्हावी, अशी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीची मागणी होती़ त्यावरून ग्राम पंचायतीच्या मागणीनुसार तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळयोजना मंजूर करण्याचा प्रस्ताव योग्य त्या शिफारशीसह राज्य शासनाला पाठविला होता़ गावकऱ्यांची निकड लक्षात घेऊन पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी ६८ लाखांची योजना मंजूर केली आहे़ (वार्ताहर)या नळ योजनेचे काम आता तात्काळ सुरु होणार असून, पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचे दरवर्षी होणारे हाल थांबणार आहेत़ उमरदऱ्याचे सरपंच काशिनाथ काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने ही नळयोजना मंजूर झाली आहे़ पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे़