शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

रोजगाराच्या शोधात ६० टक्के गाव झाले रिकामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:41 IST

तब्बल ६० टक्के ग्रामस्थ रोजगाराच्या शोधात बाहेर पडल्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गंगापूर तालुक्यातील बोलठाण हे गाव ओस पडले आहे.

- लालखाँ पठाणगंगापूर (जि. औरंगाबाद) : तब्बल ६० टक्के ग्रामस्थ रोजगाराच्या शोधात बाहेर पडल्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गंगापूर तालुक्यातील बोलठाण हे गाव ओस पडले आहे. काम करू शकणार नाहीत, असे वृद्ध तेवढेच गावात शिल्लक आहेत. १०० घरांचे आणि ७०० ते ८०० लोकसंख्येचे हे गाव. गावात सर्वच शेतकरी अल्पभूधारक आहेत. पाऊस पडतो आणि वाहून जातो. निचरा होणारी जमीन नसल्याने पाणी मुरत नाही. त्यामुळे पाणीपातळी खोलवर गेली आहे. नऊ एकराचे धनी असलेले रामनाथ पवार म्हणाले की, ‘पाऊस नसल्यामुळे खरीप पीक हातचे गेले. एकरी २० क्ंिवटल बाजरी होत असे. आता किती किलो होईल हे सांगता येत नाही. अजून एक वर्षाचा कालावधी लोटायचा आहे. हा काळ कसा जाणार ते देवालाच ठाऊक.’अकरा वर्षांपूर्वी याठिकाणी पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले. या योजनेचा काहीच फायदा झाला नाही. परिसरात काही विहिरींना थोडेफार पाणी आहे. त्यावर नागरिकांची व जनावरांची तहान भागत आहे. ते किती दिवस पुरेल ठाऊक नाही. गावापासून ४ किलोमीटर अंतरावर शिवना नदी वाहते. तीही कोरडी आहे. पावसाळा असतानाच ही स्थिती. उन्हाळ्यात काय होईल, हा प्रश्न आहे. पिण्यासाठी पाणी नाही. पिकांना पाणी नाही. जनावरे कसे सांभाळणार म्हणून अनेकांनी जनावरे विकून टाकली. शेतात काम नाही आणि पीकही शिल्लक राहिले नाही. रेशनचे धान्य व टँकरचे पाणी यावरच उदरनिर्वाह होत असल्याचे कदीर गफूर शेख यांनी सांगितले.>७२ गावांना ७७ टँकरगंगापूर तालुक्यात आॅक्टोबरमध्येच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ७२ गावांसाठी ७७ टँकर आताच सुरू असून, दररोज १५४ खेपांच्या माध्यमातून गावकºयांची तहान भागविली जात आहे.नुकसान भरून येणे अशक्यखरिपाचे नुकसान भरून येणे शक्य नाही. आता पाऊस झाला तरीही रबीत गव्हासारखे पीक येणे अशक्य आहे.- व्यंकट ठक्के (कृषी अधिकारी, गंगापूर)