शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

़़़अन् ६० प्रवासी बालंबाल बचावले

By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST

पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़

पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़ मात्र, जर बस रस्त्यावरील एखाद्या झाडाला धडकली असती, तर मोठा अनर्थ घडला असता़ मात्र, बसमधील ६० प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने ते सुखरूप या अपघातातून बचावले़ सिल्लोड आगाराची बस (एमएच-२० बीएल-११००) पळशीकडून सिल्लोडकडे जात होती. केऱ्हाळा फाट्यावर प्रवासी उतरविण्यासाठी वाहकाने बेल वाजविली. त्यानंतर चालक संजय शिदाम यांनी ब्रेक मारले़ मात्र, ब्रेक लागलेच नाहीत़ यानंतर चालकाच्या लक्षात आले की, बे्रक निकामी झाले आहेत़ त्यांनी बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तोपर्यंत बस सरळ महामार्गाचा रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेवरील हॉटेल संभाजीच्या टेबल, खुर्च्यांना धडक देत सरळ कपाशीच्या शेतात उतरली. त्यानंतर चालकाने गीअर कंट्रोल करून बस थांबविली अन् बसमधील ६० हून अधिक प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे सकाळची वेळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते़नसता मोठी जीवितहानी झाली असती़ मात्र, बसच्या धडकेत केवळ खुर्च्या आणि टेबलचेच नुकसान झाले़