शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

़़़अन् ६० प्रवासी बालंबाल बचावले

By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST

पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़

पळशी : सिल्लोड- पळशी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस औरंगाबाद- जळगाव महामार्ग ओलांडून थेट एका शेतात गेली. सुदैवाने या घटनेत एकाही प्रवाशाला इजा झाली नाही़ मात्र, जर बस रस्त्यावरील एखाद्या झाडाला धडकली असती, तर मोठा अनर्थ घडला असता़ मात्र, बसमधील ६० प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने ते सुखरूप या अपघातातून बचावले़ सिल्लोड आगाराची बस (एमएच-२० बीएल-११००) पळशीकडून सिल्लोडकडे जात होती. केऱ्हाळा फाट्यावर प्रवासी उतरविण्यासाठी वाहकाने बेल वाजविली. त्यानंतर चालक संजय शिदाम यांनी ब्रेक मारले़ मात्र, ब्रेक लागलेच नाहीत़ यानंतर चालकाच्या लक्षात आले की, बे्रक निकामी झाले आहेत़ त्यांनी बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तोपर्यंत बस सरळ महामार्गाचा रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेवरील हॉटेल संभाजीच्या टेबल, खुर्च्यांना धडक देत सरळ कपाशीच्या शेतात उतरली. त्यानंतर चालकाने गीअर कंट्रोल करून बस थांबविली अन् बसमधील ६० हून अधिक प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे सकाळची वेळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते़नसता मोठी जीवितहानी झाली असती़ मात्र, बसच्या धडकेत केवळ खुर्च्या आणि टेबलचेच नुकसान झाले़