शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५८४ मि.मी.कमी पाऊस

By admin | Updated: August 10, 2014 02:23 IST

नांदेड : पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ५

नांदेड : पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ५८४ मि.मी.कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट ओढावले आहे. गतवर्षी १ जून २०१३ ते ८ आॅगस्ट २०१३ या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ७३९.५८ मि.मी.पाऊस पडला होता. तर यावर्षी ८ आॅगस्टपर्यंत सरासरी केवळ १५४.९५ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही भेडसावत आहे. सन २०१२ मध्ये ८ आॅगस्टपर्यंत ३३५.९७ मि.मी.पाऊस झाला होता. जिल्ह्यात १ जून ते ३१ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यात सरासरी वार्षक ९५५.५५ मि.मी.पाऊस पडतो. परंतु यंदा यापैकी २५ टक्केही पाऊस आजपर्यंत पडलेला नाही.जिल्ह्यात ८ आॅगस्टपर्यंत या वर्षात तालुकानिहाय पडलेला पाऊस असा- नांदेड १६९.९८ मि.मी., मुदखेड १२९ मि.मी., अर्धापूर १५३.३५ मि.मी., भोकर १७६.९५ मि.मी., उमरी १६२.७३, कंधार १२०.२१ मि.मी., लोहा १५०.८३, किनवट १८५.५६, माहूर २००.८७, हदगांव १३६.८४, हिमायतनगर १३६.७१, देगलूर १४०.५१, बिलोली १२६.८०, धर्माबाद १७०.३३, नायगांव १४२.४० मि.मी. तर मुखेड तालुक्यात १७६.१० मि.मी.असा ८ आॅगस्टपर्यंत एकूण २४७९.२७ मि.मी. ऐवढा तर सरासरीच्या १५४.९५ मि.मी.पाऊस पडला आहे. एकूण टक्केवारीच्या १६.२२ मि.मी.ऐवढा पाऊस झाला आहे. गतवर्षी २०१३ मध्ये नांदेड तालुका ७३५.८१ मि.मी., मुदखेड ६९४.९८ मि.मी., अर्धापूर ६६२.६२, भोकर ९२२.०८, उमरी ६७०.४१, कंधार ५४२.८०, लोहा ५१३.६४, किनवट ९६३ मि.मी., माहूर १२२५.७०, हदगांव ९०७.१३, हिमायतनगर ९८४.९४, देगलूर ५७१.१८, बिलोली ६३८.६०, धर्माबाद ५६८.६६, नायगांव ५२४.६०, मुखेड ७०७.११ असा एकूण ११८३३.२९ मि.मी.ऐवढा पाऊस पडला होता. (प्रतिनिधी)