शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

५७७ ग्रामपंचायतीत स्वच्छतेची गुढी

By admin | Updated: March 29, 2017 00:14 IST

उस्मानाबाद : ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा निरधार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे.

उस्मानाबाद : ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा निरधार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाभरातील सुमारे ५७७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची गुढी उभारून गाव पाणंदमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. साधारणपणे तीन-चार वर्षांपूर्वी जिल्हा स्वच्छ भारत अभियानात ‘टॉपटेन’मध्ये होता. वैैयक्तिक शौचालाचे प्रमाण झपाट्याने वाढत होते. परंतु, मध्यंतरीच्या काही महिन्यात शौचालये बांधूनही लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर मिळाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागले. या प्रकारामुळे मागील पाच ते सहा महिन्यात स्वच्छ भारत अभियानचे काम अक्षरश: ढेपाळले. टॉपटेनमध्ये असलेला जिल्हा तळाला गेला. हे चित्र बदलण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी लक्ष घालून अभियानला पुन्हा गती देण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलली आहेत. ‘स्वच्छतेची गुढी’ हा याचाच एक भाग आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची गुढी उभारून ३० सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत गाव पाणंदमुक्त करण्याची शपथ घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळीच जिल्हाभरातील लोहारा तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसमोर स्वच्छतेची गुढी उभारण्यात आली. तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांनी एकत्र येत स्वच्छतेची शपथ घेतली. सप्टेंबर अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत गाव पाणंदमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी केला.(प्रतिनिधी)