शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

५५० शेतकऱ्यांना प्रतीक्षा !

By admin | Updated: December 22, 2014 01:02 IST

बाळासाहेब जाधव , लातूर चालू वर्षात झालेले अल्प पर्जन्यमान, उशिरा झालेली पेरणी. यामुळे जिल्ह्यातील २१४४ शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ परिणामी, नुकसानभरपाईची मागणी केलेल्या

बाळासाहेब जाधव , लातूरचालू वर्षात झालेले अल्प पर्जन्यमान, उशिरा झालेली पेरणी. यामुळे जिल्ह्यातील २१४४ शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ परिणामी, नुकसानभरपाईची मागणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४३० शेतकऱ्यांना शासनाने ७ लाख ८० हजार रुपयाचे अनुदान तीन महिन्यांत वाटप केलेले आहे़ तर उर्वरित शेतकरी मात्र अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ २०१४ मध्ये झालेले अल्प पर्जन्यमान, उशिरा झालेले पाऊस यामुळे जिल्हाभरातील २१४४ शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ त्या झालेल्या नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी कृषी भागाकडे केली़ कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल जमा करुन कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे अहवाल पाठविला़ परिणामी, शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेऊन शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याबदल्यात दुसरी बॅग किंवा अनुदान स्वरुपात मदत देण्याचे आदेश शासनाच्या वतीने संबंधित कंपन्यांना देण्यात आले़ यामध्ये महाबीजच्या वतीने ५ हजार रुपये, कृषीधन ५० हजार, साई ४० हजार, यशोदा ३८ हजार, महागुजरात ६० हजार, जानकी १९ हजार, ग्रीनगोल्ड ९९ हजार, कनक ६५ हजार, ईगल १ लाख ११ हजार, अंकुर ५ हजार, मार्मअ‍ॅग्री २१ हजार, रापझिंगसन १ लाख २ हजार, ममता ७ हजार, कृषीरत्न १ लाख २ हजार, टाटा केमिकल्स ७३ हजार, ग्रीन गोल्ड १३ हजार अशा एकूण ४३० शेतकऱ्यांना काही कंपन्यांनी दुसऱ्या बॅगचे वाटप केले़ तर काही कपंन्यांनी ७ लाख ८० हजार अनुदानाचे वाटप केले आहे़ परंतु यामध्ये दोषी निघालेल्या बियाणे कंपनीकडून १ हजार लाभार्थी शेतकऱ्यापैकी फक्त ४३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याने उर्वरित शेतकरी मात्र अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत़ ४जिल्ह्यातील सोयाबीन बियाणाच्या बॅग विक्री करणाऱ्या एकूण कंपन्यांपैकी १६ कंपन्यांने एकूण लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांना बॅग किंवा पैशाच्या स्वरुपात अनुदानाची मदत दिली आहे़ तर तीन कंपन्यांनी मोजकेच लाभार्थी असताना एकाही लाभार्थ्यांना नुकसान भरपाई अनुदान दिलेले नाही़